Thursday, December 1, 2016

अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल.

अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल


अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांचा जन्म ३ मार्च १८४७, रोजी एडिनबर येथे  झाला .यांचे सगळ्यात यांचे सगळ्यात महत्त्वाचे संशोधन म्हणजे दूरध्वनी. दूर अंतरावर असलेल्या आपल्या प्रिय व्यक्तीचा आवज काही सेकंदात आपल्यापर्यंत पोहोचविणारे यंत्र असावे असे वाटत असल्याने बेल यांनी दूरध्वनी यंत्राचा शोध लावला.आपली पत्नी मेबल ह्यूबर्ड ऐकण्याचा प्रयोग केला होता .दूरध्वनी यंत्राचा शोध लाऊन जगाला अर्पण केले .त्या गोष्टीचा आज संपूर्ण जग स्मार्टफोन च्या रुपात वापर करीत आहेत .मोबाईल फोन आज संपूर्ण जगात मानवी विकासाच्या मैलाचा दगड झाला आहे .

बालपण
बेल यांचा जन्म ३ मार्च १८४७ रोजी एडिनबरा, स्कॉटलंड येथे झाला. त्यांचे आजोबा, वडील - अलेक्झांडर मेलव्हिल बेल आणि भाऊ या सगळ्यांचा मूक-बधिरांच्या शिक्षणाशी जवळचा संबंध होता. थोडक्यात संपूर्ण कुटुंब कर्णबधीर यांच्या विकासासाठी अहोरात्र धडपडत होते ,तर त्यांची आई आणि पत्नी या दोघीही कर्ण बधिर होत्या. लहानपणी यांचे अलेक्झांडर हे नाव ठेवण्यात आले होते? वयाच्या ११ व्या वर्षी स्वतःच्या नावात ग्रॅहॅम नाव टाकून घेऊन मग अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल या नावाने संपूर्ण जगात ओळखले जाऊ लागले.

मूक-बधिरांसाठी शिक्षण सुलभ व्हावे, त्यांना इतरांचे बोलणे स्पस्ट कळावे यासाठी अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल सतत प्रयत्नशील राहिले . त्यासाठी त्यांनी  बोस्टन विद्यापीठात स्वरयंत्राचे कार्यशास्त्र शिकविण्यासाठी नेमनुक करण्यात आली होती  आले. कर्ण बधिरांसाठी यंत्र तयार करण्याचे प्रयत्न बेल करीत होते. असे यंत्र बनविण्याच्या पयत्नात बेल असतांनाच ते मेबल ह्यूबर्ड नावाच्या कर्ण बधिर मुलीच्या प्रेमात पडले आणि तिच्याशी त्यांचा विवाह झाला. पत्नीला बेलच्या यंत्राविषयी कळल्यावर तिनेच ओठांची हालचाल वाचता येणे हाच बधिरांसाठी कसा सर्वोत्तम पर्याय आहे हे पटवून सांगितले. आणि एकूणच कर्णबधिरांच्या भाषा विकासाचा इथेच उगम झाला असे म्हणने वावगे होणार नाही ? मग  बेल यांनी तसे यंत्र बनविण्याचे प्रयत्न सतत सुरू ठेवले  आणि त्यातच दूरध्वनी यंत्राचे खरे कोडे उलगडले.

कार्य
बेल यांनी माणसाच्या स्वरयंत्राचा आणि कानाचा अभ्यास करून पहिले दूरध्वनी यंत्र तयार केले. दि. २ जून १८७५ या दिवशी आपले सहकारी मित्र वॉटसन यांच्यासह काम करीत असतांना दुसर्‍या खोलीतील वॉटसन यांच्या हाताच्या धक्याने ट्रान्समीटर थरथरला, तो लहानसा आवाजही बेल यांना ऐकू आला. मग बेल यांनी आपल्या ट्रान्समीटरचा उपयोग करून सहकारी मित्र वॉटसन यांना आपल्या खोलीत येण्याविषयी संकेत दिले होते.

बेल यांचा तो संदेश सहकारी वॉटसन यांनी ऐकून तसा प्रतिसाद दिल्यावर संदेशाची देवाणघेवाण झाल्याबद्दल दोघांची खात्रीच पटली. बेल आणि वॉटसन यांनी या यंत्रावर आणखी प्रयोग करून विचार विनिमय केला होता आणि दोघांनी पेटंट विषयी अहोरात्र चर्चा केली आणि  दि. १५-०२-१८७६ या दिवशी आपल्या यंत्राचे पेटंट घेण्यासाठी पेटंट कार्यालयात अर्ज दाखल केला होता. तेव्हा पेटंट कार्यालयातच बेल यांना समजले की अशाच प्रकारच्या प्रयोगासाठी आणखी चार अर्ज पेटंट कार्यालयात बर्याच महिन्यापासून पडून होते. हे पेटंट युद्ध बराच काळ सुरू होते, शेवटी बेल यांना विजय मिळाला आणि त्यांना त्यांच्या दूरध्वनी यंत्राचे पेटंट ही  मिळाले.

योगदान
बेल यांनी तयार केलेल्या आपल्या दूरध्वनी  यंत्राचे प्रयोग जगभरातील राष्ट्रबरोबर , अमेरिकेत आणि युरोपमध्ये केले. त्यानुसार नोव्हेंबर १८७७ साली बेल यांना बर्लीन शहरात दूरध्वनीचे जाळे पसरविले. १८८५ साली बेल यांनी द अमेरिकन टेलिफोन अँड टेलिग्राफ कंपनीची स्थापना केली. नंतर ही कंपनी बेल टेलिफोन कंपनी म्हणून जगभरात  ओळखली जावू लागली,आणि प्रशिधीस ही आली त्यांचे प्रधीर्घ काळ या कामासाठी संशोधन चालू राहिले होते .


उल्लेखनीय
विज्ञान विषयक सर्व प्रकारची माहिती नियतकालिकारुपाने जगाच्या समोर यावी या हेतुने १८८२ साली बेल यांनी सायन्स नावाचे नियतकालिक सुरू करण्यात पुढाकार घेतला होता. आपल्याजवळील होता नव्हता तेवडा पैसा लावून हे नियतकालिक सतत आठ वर्षे  सुरू ठेवले होते  पुढे हे नियतकालिक अमेरिकन असोसिएशन फॉर द ऍडव्हान्समेंट ऑफ सायन्स या संस्थेचे अधिकृत नियतकालिक झाले.

असे अविरत समाजासाठी संशोधनाचे  कार्य करीत असताना दि. २ ऑगस्ट १९२२ या दिवशी अलेक्झांदर ग्राहम  बेल यांचे निधन झाले. त्यांना श्रद्धांजली म्हणून समस्त अमेरिकेतील दूरध्वनी संच एक मिनीटा साठी  बंद ठेवण्यात आले होते .असे हे श्रवण कर्णबधीर साठी कार्य करीत असताना कालवश झाले .अश्या महान संशोधकाचा आज जन्म दिवस आपण याद करीत आहोत .


वक्कलि भिक्षु

वक्कलि भिक्षु


राजा गौतम बुद्ध के ज़माने में एक वक्कलि नामक भिक्षु हुवा करता था   एक दिन वह  भिक्षु भगवान् बुद्ध के सूंदर तेजस्वी शरीर से और प्रभावशाली ओजस्वी व्यक्तित्व से इतना प्रभावित हुआ की न समाधी द्वारा चित्त एकाग्रता का कोई अभ्यास करे और ना ही विपश्यना द्वारा प्रज्ञा जाग्रत करने का कोई प्रयास करता था ।

एक तक जब देखो तब  भगवान् गौतम बुद्ध के  के प्रभामंडित चेहरे को देखता रहता था ।

करुणामय भगवान् गौतम बुद्ध  ने उसे फटकारते हुए कहा, " अरे नादान भिक्षु !

मेरे इस शरीर को पागलो की तरह क्या देख रहा है? मेरी इस रूप- काया में क्या रखा है? यह भीतर से उतनी ही गन्दी है, जितनी की किसी भी अन्य की काया। रूप का दर्शन मूर्खो को आनंदित करने वाला होता है। यदि मुझे देखना है तो मेरे भीतर समाये हुए धर्म को देख।
जो धर्म को देखता है, वही मेरे सच्चे स्वरुप को देख पाता है।"और वही मेरा असली रूप और असली काया है। 

 वकक्ली भिक्षु के प्रज्ञा चक्षु खुल गए। उसे भगवान् की बात समझ में आई की वस्तुतः वे धर्म के ही मूर्त स्वरुप हैं। उनके दर्शन में सत्यधर्म का दर्शन होना ही चाहिये, और यह निर्वाण धर्म तो अंतर्मुखी होकर स्वयं अपने ही भीतर देखने के लिए है, बाहर नही।इसीलिए भगवान भगवन गौतम बुद्ध हमेशा कहते है ,ऊपर न देखो ,इन्सान के अन्दर को देखो.चाहे समय लगेगा ?

Friday, November 25, 2016

जोहीला: जिल्हा शहडोल

जोहीला: जिल्हा शहडोल

शहडोल की जनगणना और विकलांगता :2011 भारत की जनगणना के अनुसार, शहडोल में 100,565 की आबादी थी। पुरुषों और महिलाओं की जनसंख्या 49% से 51% है। शहडोल में 80% की एक औसत साक्षरता दर 59.5% के राष्ट्रीय औसत की तुलना में अधिक है: पुरुष साक्षरता 86% है, और महिला साक्षरता 72% है। जनसंख्या का 12% उम्र के 6 वर्ष से कम है।

यहाँ का  जीवन स्तर  बहुत सरल है।  खास कर गाओ में उनके घरों में मिट्टी, बांस की छड़ें, धान के पुआल और स्थानीय टाइल्स के बने होते हैं। आम तौर पर यहाँ आदिवासी का वास होता है  पुरुषों धोती, बांदी, और सिर गियर पहनते हैं। महिलाओं को साड़ी नाम "कांश " स्थानीय बोली में साड़ी पहनती हैं। साड़ी शरीर के  रंग जैसे  होता है।

खासकर आदिवासी समुदाय में महिलाओं को अपने शरीर के अंगों को हाथ, पैर और गर्दन रंगों के साथ पूरा ढक हुवा हुवा  पाने के लिए पसंद करते हैं। वे बांस, बीज और धातुओं के बने गहने के विभिन्न प्रकार के पहनते हैं।यह यहाँ की विशेषता है।

विकांगता रेशो पुरुषों और महिलाओं की औसत  17 % से 21 % है। शहडोल में 15 % की एक औसत विकलांगता  दर 22 % है इसीको मद्ये नजर रखते हुए हर दो साल के बाद शहडोल के कुछ ब्लॉक में कर्णबधिर के सम्पूर्णतः विकास के लिए कैंप करते है ,उसे जिल्हा विकांग सेवा की और से संपन्न किया जाता है। इसी तरह का कैम्प पिछले दो साल इसी विभाग में लगाया गया था। दुबारा फिर इसी जगह पे विकलांग के लिए कम्प का आयोजन किया गया है।

मैं अपनी कार्यालीन कामकाज  के लिये जिला  उमरिया, मध्ये प्रदेश में  गाया था,सुबह कि शांत किरणे अपना संचार करणे आसमान में फैलीथी।  

हम पांच वैद्यकीय अधिकारी  उमरिया से करकेली गांव में विकलांग कैंप करने जा राहे थे .करकेली में विकलांग लोगोंकेलिये  श्रवणयंत्र वितरण हेतु शिबिर का आयोजन किया गया था।  

करकेली यह गाव उमरियासे  लगभग  ३२ किलोमीटर दूरीपर  होगा ,येह ब्लोक उमरीया - शह्डोल के ८७ राष्ट्रिय महामार्ग  पर स्थितः हैं.रास्तेसे  थोडीही  दुरी पार करनेके बाद  ,एक सुंदरसी नदी मिलती है  जिसका नाम हैं ‘जोहीला’.

       मैं पहली बर उस शहर  जा राहा था ,शहर से बहार निकलते ही अचानक एक सुंदरसा मोड हैं जहा एक सुंदरसा एहसास होता हैं लागता हैं ,वह एक सुन्दर सी नदी बहती हुई दिखाई देती है ,हम काही छोटीसी झेलम या गोदावरी के पास आगये हो,दूर- दूर दराज तक  दिखाने वाले विशाल पानिकी बहती हुई धराये  ,गहरासा डोंगा पाणी ,जैसे लगता है कोई सुरीली आवाज में गीत गरहा हो।

धीरे धीरे जैसी ही मेरी कार नदी के पुल  पर आती है ,नदी के  दुतर्फा फैला हुवा विशाल हरा भरा किनारा दिखाई देता है। जैसे किसीने हरे-हरे  गालीचे लगाये  हो  ,दोनों बाजुमें  छोटे -छोटे  किनारेके बीच बहेने वाली छोटीसी पानिकी तमन्ना ,पुरे पत्थर के चट्टनोंको  काटती हुई अपनी परीकर्मा कि ओर जाती हुई दिखाई देती हैं ,ऐसा लागता हैं कि कोई कलाकारणे अपने हातोंसे उसे आकार दिया हो? सुन्दर से  छोटे -छोटे  पथर नादिके बीच खढे हुये हैं इन पत्थरोंके एकदम बीचो -बिचसे पानी की धारा  बहती हैं, उसे किसीका लेना देणा नाही हैं। कितने साल उसे लगे  होगे वह पत्थर  काटने ? एक कलाकार की आकृति जैसी दिखाई देती है वह मनमोहम पत्थर की बीचोबीच कढ़ी हुई पत्थरे।
 
नदी :जोहिला

कितनी बरीकीसे उस पथरोंकी  छटाई और कटाई होगाई है। इतने कठीण पत्थर  काटनेमे  कितने साल बीते होगे ? जो भी हो इतनी कला किसी नदी के बीचो बिच में मैने आजतक नाही देखी ? .इतनी कला आपको खाजुरावो के पत्थर  पर भी दिखाई नही देगी,इतनी महान कला कोई विश्वकर्मा ने बनाई हो ,लगता हैं ,अजंता वेरूल  के गुफामे भी जो पत्थर  कटे हो ,ठीक इसीतरह दिखाई देते है।
,
        जोहीला अपने विशाल पात्र से पछिम  से  पूरब कि ओर  बहती हैं ,मैं जब वाहसे गुजर राहाथा उसवक्त  अक्टोबर था ,जोहिला  अपने  कही- कही कम पाणी के चलते  बहना तोड देती हैं ,लेकीन सुबह कि लाल किरणे उसे एक सुंदरसा तारो ताजा मोड देती हैं ,लगता ही नहीं की,वह  नहीं बह रहा हो?

हर एक नया राही  अने जाने वाला येही सोचता होगा , कि येह कोनसी नदी हैं ? तापी,गोदावरी या नर्मदा ?
जोहीला एक शीतल शांत नदी में से एक हैं ,कहते हैं जब बरसात में  बहती हैं तो ,लागता हैं गंगा मैया हो ,सबको सुखदाई और इस  किनारेसे उस किनारोतक  भरकर बहने वाली छोटे छोटे गावोंको  एक शीतल सा अहसास देणेवाली ,मां जोहीला।

कभी आप कटनी से  शह्डोल जा राहे हो ,या उमरिया जा रहे हो तो रास्तेमे दो पल  रुककर जोहीला को जरूर देखीयेगा जो अपने नादिके पात्र में एक विशालसा पत्थर दिखाई देगा उसे देखकर कहियेगा की  "गीत गाया पथरोने  " ,वह एक  एहसास जरूर होगा।

ऐसी  कितनी जोहीला हमारे हिदुस्थाने में फहेली हुई हो जो हमे मालूम नही हो ?ऐसे कितने प्रकृति के रंग है इस भारत वर्ष में जो हमें मालिम नहीं है।

हम हिदुस्थानी पुरे संसारमें  भ्रमण करते हैं जैसे कभी युरोप ,कभी जपान कभी सिंगापूर घुमते हैं पर हम कभी जहा हिदुस्तान के आदिवाशी  राहते हो ,जहा कोई आता जाता नही है  वाह हमे जाना होगा ,गाव गाव घुमणा होगा ,छोटे गाव में ,छोटी छोटी सड़कों  पर सफर करणा होगा ,तो आप देख सकते हो जोहीला जैसे ,अनेक नादिया जिसका जिक्र कही दिखाई न हो ,जो कही दिखाई न हो जो कही उजागर न हो ,वह देखणे में कितना आनंद मिलेगा ..

इस आनंद में आपको हमरा सारा हिदोस्ता दिखाई देगा ...

जोहिला नदी 


नुकत्याच होऊ घातलेल्या लोसाभेच्या निवडणुका आणि तृतीयपंथ .

नुकत्याच होऊ घातलेल्या लोसाभेच्या निवडणुका आणि तृतीयपंथ .


सन्माननीय सुप्रीम कोर्टाने तृतीयपंथीयांना नुकतीच  न्यायमान्यता दिली आहे .थोडक्यात मानवीय अधिकार देउकेले आहेत , यात विशेष हक्क ,शिक्षण ,नोकऱ्यात राखीव जागा इत्यादि . पण हा निकाल केवळ तृतीयपंथीयासाठीच आहे ,तो समलिंगीना  ( गे ,लेस्बिलन आणि बय्सेक्युअल्स ) लागू नसल्याचे कोर्टाने स्पष्ठ केलेलं आहे .

हि सावग्तार्ह बाब असून समाज आणि सरकारी व्यवस्थेकडून वर्षानुवर्षे अवहेलना आणि अपमान सहन करणाऱ्या तृतीयपंथीयांच्या आयुष्याला एक नवीन ओळख करून देणारा निर्णय कोर्टाने करून दिला आहे . याद्वारे यांना एक “तिसरी “ स्वतंत्र ओळख मिळणार आहे ,जरी आपण यांना किन्नर ,किंवा इतर नावाने ओळखत असलोतरी त्यांना एक आता नवीन ओळख मिळणार आहे . आणि सरकारी दफ्तरी असलेल्या वेगवेगळ्या सवलती ,सेवा सुविधा पण दिल्या जाणार आहेत .

समजाच्या मुख्ये प्रव्हात आणण्यासाठी इतराप्रमाणे संपूर्ण अधिकार मिळणार आहेत .

भारतीय लोकशाहीत लोकशाही पद्धतीने निवडणुका घेतल्या जातात ,आणि या निवडणुका घेत असताना सुसूत्र पद्धतीने हि पार पदव्या लागतात ,यासाठी निवडणूक आयोग अमाप खर्च करून निवडणुका सुरळीत पार पाडीत असते . पूर्वीच्या काळात स्त्री पुरुष या प्रवर्गाची वर्गवारी होती ,आणि नंतरच्या काळात यात अपंग हा दुर्लक्षित घटक समाविष्ठ करण्यात आला ,जरी यात मुखे चार ( अंध ,अस्थिव्यंग ,मतीमंद ,आणि कर्णबधीर ) अपंग प्रवर्ग असतील तरी .

निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणे निवडणूक चालू असताना दर दोन तासाने ठराविक ठिकाणचे ठराविक वेळेत म्हणजे प्रत्येकी दोन तासाने किती मतदान झाले याचा अहवाल मतदान केंद्र अधिकार्याला मतदान केंद्राप्रमुखाकडे पाठवायचा असतो ,तेंव्हा त्यात ,एकूण मतदान किती नोंद झाले आणि एकूण स्त्री मतदार किती आणि पुरुष मतदार किती असे अहवाल पाठवावे लागतात .


पण एकंदरीत मतदान प्रक्रियेत कुठेही असा “तृतीयपंथीयांचा “ उल्लेख आढळत नाही कि या प्रवर्गाला ’ स्त्री ‘म्हणावे का ‘पुरुष ‘? का तृतीयपंथीय म्हणावे कि समलिंगी म्हणावे . तरी पुढील येणाऱ्या निवडणुकीत या घटकाचा स्पष्ट असा उल्लेख करावा ,जेणे करून मतदान प्रक्रिया सुरळीत आणि योगेरीतीने अहवाल पाठवणे आणि लिहिणे सोप्पे होईल .

Monday, May 30, 2016

एक विधवा की सिख

एक विधवा की सिख

महाराज एक मशहूर गांव में सवा सौ मन गुड़ बांट रहे थे।बाटते बाटते एक बालिका को गुड़ देने लगे तो उसने मना कर दिया,‘मैं नहीं लूंगी।’ महाराज ने पूछा, ‘क्यों’? ‘मुझे शिक्षा मिली है कि यूं मुफ्त कुछ नहीं लेना चाहिए।’ ‘तो महाराज ने पूछा कैसे लेना चाहिए’? तो बालिका बोली ‘सोचो निसर्ग ने हमें हाथ-पैर आखिर क्यों दिए हैं। जो मेहनत और मजदूरी से मिले, सिर्फ वही हमें लेना चाहिए और उसी से गुजारा करते हुए संतुष्ट रहना चाहिए।’ महाराज ने पूछा,‘तुझे यह सीख किसने दी’? ‘मां ने।’ महाराज उसकी मां के पास गए और पूछा,‘तुमने लड़की को ये सीख कैसे दी’? ‘मैंने इसमें नया क्या कहा है , निसर्ग ने जब हाथ पैर दिए हैं, तो मुफ्त नहीं लेना चाहिए।’ ‘तुमने धर्म शास्त्र पढ़े हैं’ ‘नहीं।’ ‘तुम्हारी आजीविका कैसे चलती है’ ‘पूरा संसार उसिपे चलता है जो सिर पर बैठा है ,ओ वह है निसर्ग । लकड़ी काट लाती हूं, उससे अनाज मिल जाता है, लड़की भोजन बना लेती है, मजदूरी से हमारा गुजारा सुख से हो रहा है।’ ‘और इस लड़की के पिता...’ वह उदास हो गई और बोली,‘लड़की के पिता थोड़ी आयु लेकर आए थे।वह कभी के हमें छोड़कर चल पढ़े है

अपने पीछे तीस बीघा जमीन और दो बैल छोड़ गए थे। मैंने विचार किया कि इस संपत्ति से मेरा क्या लेना-देना है। मैंने इसके लिए कब पसीना बहाया। यदि मैं वृद्ध, अपंग या अशक्त होती तो अपने लिए इस संपत्ति का उपयोग करती, परंतु ऐसा नहीं है। सोचा, मैं इस संपत्ति का क्या करूं? विचार आया कि यदि ये संपत्ति गांव की किसी भलाई के काम में लगा दी जाए तो अच्छा होगा। मैं सोचने लगी कि ऐसा क्या काम हो सकता है? सोचा, गांव में जल का बहुत कष्ट है, कुआं बनवा दूं। मैंने जमीन बेचकर सब रकम एक सेठ को सौंप उससे कहा कि इस पैसे से कुआं बनवा दे। सेठ ने परिश्रम करके उस कुएं के साथ ही पशुओं के जल पीने के लिए हौज भी बनवा दिया।’ महाराज ने भी उस स्त्री से बड़ी सीख ली।



वट्टपोतक_जातक_चर्या

वट्टपोतक_जातक_चर्या जंगलात जेव्हा भिषण आग लागते तेव्हा ती आग आपल्या मार्गातील सर्वच वस्तुंना जाळुन खाक करते. या भिषण अग्निमध्ये काही निरपराध...